Wednesday, September 2, 2009


मैत्री म्हणजे मायेची साठवण|मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण| हा धागा नीट जपायचा असतो | तो कधी विसरायचा नसतो| कारण ही नाती तुटत नाहीत,ती आपोआप मिटुन जातात| जशी बोटांवर रंग ठेवुन फुलपाखरे हवेत उडून जातात!!!

No comments:

Post a Comment