A PERSONAL WEB SITE TO KEEP FAMILY AND FRIENDS UP TO DATE ON MY LIFE.
Wednesday, September 2, 2009
मैत्री म्हणजे मायेची साठवण|मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण| हा धागा नीट जपायचा असतो | तो कधी विसरायचा नसतो| कारण ही नाती तुटत नाहीत,ती आपोआप मिटुन जातात| जशी बोटांवर रंग ठेवुन फुलपाखरे हवेत उडून जातात!!!
No comments:
Post a Comment