"कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं,
जीवन यालाच म्हणायचं असतं, दुःख असुनही दाखवायचं नसतं, अश्रुंनी भरलेल्या डोळयांना पुसत आणखी हसायचं असतं,
जीवन यालाच म्हणायचं असतं.
Thursday, March 8, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment