"मनात खुप काही असत सांगण्यासारख पण...
काही वेळा शांत बसणच बर असतं,
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं....."
Thursday, March 8, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment